पुणे महापालिका निवडणुकीत गुंडांना उमेदवारी दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे. कुख्यात गुंड आणि त्यांच्या नातेवाईकांना तिकीट दिल्याचा आरोप करत राष्ट्रवादीवर जोरदार टीका होत आहे. विशेषतः अजित पवारांवर यामुळे चौफेर टीकेचा भडिमार झाला आहे. 60 लाख पुणेकर असताना गुंडांना तिकीट कशासाठी?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणामुळे पुण्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.


